
महाराष्ट्रात कोरोनाची वाढ? राजेश टोपे काय सांगतात पहा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले की, आज जी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे ती मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या एक दोन जिल्ह्यातच दिसून येत आहे.
मुंबई आणि आसपासच्या उपनगरात कोरोनाची संख्या वाढत असताना दिसत जरी असली तरी चिंता करण्याचे कारण नाही असा दावा आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केला. पावसाळ्यात डायरियासारखे आजार होण्याची भीती जास्त असते म्हणून ग्रामीण तसेच झोपडपट्टी भागातल्या लोकांनी पाणी उकळून पिण्याच्या सूचना आरोग्य मंत्र्यांनी यावेळी केल्या. पावसाळयात ज्या ठिकाणी दुषित पाणी येते त्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
Published on: Jun 01, 2022 4:00 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विजेच्या तारेला हात लावला तरी काहींना करंट बसत नाही... मोठं कारण समोर
दागिने खरेदीसाठी गर्दी वाढणार, सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
मोदींचं पंतप्रधानपद जाणार? 8 महिन्यात मोठं काहीतरी घडणार...
Video : ती आली, हवेत उडाली अन्... व्हायरल व्हिडिओचं रहस्य काय
पॉपकॉर्नला केवळ एक जंक फूड समजू नका, 'हे' आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
अमरावती : हरिसाल वनपरिक्षेत्रात वाघाचे चार नवे छावे
बुलढाणा : शेगावमध्ये भाविकांची गर्दी
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा पंतप्रधान मोदींना सवाल
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड गावात अनोखी प्रथा
जळगाव - महापालिकेत प्रवेशद्वारावरच सत्ताधारी भाजप नगरसेवकासह नागरिकांचे ठिय्या आंदोलन