
अवकाळीचा फटका, शेतकरी हवालदिल; संत्र्याचे दर कोसळले
नागपूरात गारपीट, अवकाळी पावसाच्या भितीने शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटमध्ये आणले आले. त्यामुळे कळमना मार्केटमध्ये आज संत्र्यांची विक्रमी आवक झाली. त्याचा थेट फटका हा दरावर झाला.
नागपूर : गारपीट, अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर त्याचा बागायतदार यांनाही फटका बसला आहे. गारपीट, अवकाळीमुळे केळी, द्राक्ष आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नुकसानीच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी संत्रा काढून मार्केटला आणला. एकाच वेळी शेतकऱ्यांनी संत्रा बाजारात आणल्याने, कळमना मार्केटमध्ये संत्र्यांची मोठी आवक झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. गेल्या दोन आठवड्यात नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये संत्र्याचे निम्मे दर पडलेय. पूर्वी ६० रुपये किलोनं विकले जाणारी संत्री सध्या २५ ते ३० रुपये किलो विकली जात आहे.
Published on: Mar 16, 2023 12:43 PM
Related Video
तर 100 टक्के टॅरिफ लावू.. ट्रम्प यांचे पुन्हा 'टॅरिफास्त्र'
तिच्याविरोधात साक्षीदारच... सिया गोयलच्या वकिलांचा मोठा दावा
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
पक्षांतराच्या राजकारणात मनसेने मांडली एक वेगळी वैचारिक भूमिका
सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगापूर्वी मिळणार मोठी भेट
फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; निष्ठावंत...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम