कोल्हापूर : अनेक दिवसापासून जाती-धर्मात तेढ वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ते हनुमान चालीसा लावणार असतील तर शांत त्यांना सामोरे जाऊया. राज ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केले तरी महाराष्ट्रातील जनता त्याना भीक घालणार नाही. प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते हे शरद पवार यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार हाच शाहू महाराजांचा विचार आहे. कायदेशीर कारवाई पोलीस करतील, असे हसन मुश्रीफ म्हणाले.