Mumbai Rain | मुसळधार पावसानं मुंबईकर हैराण, घरी जाताना तारांबळ

| Updated on: Jun 09, 2021 | 6:32 PM

मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.

Follow us on

मुंबई : मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना घरी जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईकर सध्या ठिकठिकाणी बसची वाट पाहात उभे असलेले पाहायला मिळत आहेत. जागोजागी ट्रॅफिक जॅम झाल्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे.