
राज्यपालांचं स्क्रिप्ट कुठून येत मुंबई कि दिल्ली हे माहित नाही.. – उद्धव ठाकरे
राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची (Maharashtra) माफी मागावी असे उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी म्हटले आहे. राज्यपालांची (Governor) मुंबईबवरील टीका म्हणजे त्यांच्या पोट दुःखीचा विषय आहे. त्यांचेहे वक्तव्य केवळ त्यांच्या ओठातून आले आहे,की त्यांच्या पोटातून घालून त्यांच्या ओठी आणले आहे अशी टीका त्यांनी . केली आहे. राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 30, 2022 3:36 PM
Related Video
पहिला सामना पावसाचाच, इंग्लंड-इंडिया सामना रद्द, चाहत्यांची निराशा
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना