
राज्यपालांचं स्क्रिप्ट कुठून येत मुंबई कि दिल्ली हे माहित नाही.. – उद्धव ठाकरे
राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची (Maharashtra) माफी मागावी असे उद्धव ठाकरे (Udhav Thackery) यांनी म्हटले आहे. राज्यपालांची (Governor) मुंबईबवरील टीका म्हणजे त्यांच्या पोट दुःखीचा विषय आहे. त्यांचेहे वक्तव्य केवळ त्यांच्या ओठातून आले आहे,की त्यांच्या पोटातून घालून त्यांच्या ओठी आणले आहे अशी टीका त्यांनी . केली आहे. राज्यपाल कोश्यारी जे बोलतात त्याच्या स्क्रिप्ट कुठून येत हा पाहण फार महत्त्वाचे आहे. असे त त्यांनी म्हटले आहे.
Published on: Jul 30, 2022 3:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'मोहब्बतें' फेम अभिनेत्रीला अचानक फोन आला अन् बदललं संपूर्ण आयुष्य
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात घोळ; वंदे मातरम् ऐवजी लागलं भलतंच गाणं
तुकाराम मुंढे इन्स्टावर कुणाला फॉलो करतात? उत्तर पाहून व्हाल हैराण!
दीपकेचे परदेशी शिक्षणाचे सर्टीफिकीट खोटे? व्हायरल पोस्टने वेधले लक्ष
या सोप्या ट्रिक्स वापरा आणि फोनच्या फिंगरप्रिंटने ओपन करा लॅपटॉपचा लॉक