
थंडीचा फटका द्राक्ष बागांना, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं
मागच्या दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. या थंडीमुळे नाशिकमध्ये द्राक्ष बागांच नुकसान होत आहे.
नाशिक: मागच्या दोन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. या थंडीमुळे नाशिकमध्ये द्राक्ष बागांच नुकसान होत आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. काय करावं? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठल्याही प्रकारची फवारणी करुन हे संकट टाळता येत नाहीय.
एका दिवसात किती बिअर पिऊ शकतो? जाणून घ्या योग्य प्रमाण
भारतीय T20 संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या
चिकन की मटण इराणचे लोक कोणते मांस जास्त आवडीने खातात ?
गोल्ड लोन चुकवल्यानंतर बँक किती काळाने सोन्याचा लिलाव करते? जाणून घ्या
राज्य सरकारला दणका! RTE कायद्यातील त्या तरतुदीवर कोर्टाचा मोठा निर्णय
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
वाशिममध्ये ज्वारीचे पिकाचे भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
वाशिम जिल्ह्यात चिया पिकाच्या दरात घसरण; शेतकरी चिंतेत
भारताच्या विजयानंतर सांगलीच्या मिरजेमध्ये जल्लोषादरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार
लोणार सरोवरावर पॅरामोटरिंगची झेप, ४०० फूटांवरुन विहंगम नजारा पहाता येणार
युध्दामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत