
Jalgaon Rain | हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले
हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले. 18187 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा.
हतनूर धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ, 12 दरवाजे पू्र्ण उघडले. 18187 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे. मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गाड्यांचे PUC प्रमाणपत्र आता 3 वर्षे वैध राहणार
सुनील तटकरेंनी अमित शहांनंतर घेतली PM मोदींची भेट, कारण आलं समोर
उकळताना अंडी फुटतात? पाण्यात फक्त ही गोष्ट मिसळा, जाणून घ्या
E20 चा मुद्दा पेटणार, राजधानीत 5 दिवसांत 3 मोठ्या आंदोलनांची घोषणा
CJP च्या इशाऱ्यानंतर हालचालींना वेग, बडे अधिकारी अमित शहांच्या भेटीला
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...