
श्रेयवादाच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हांडाची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
ठाण्यातील एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण मी कधी केले नाही, श्रेय कुणालाही घेऊ द्या, राजकारण कोण करतं हे लोकांना माहित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील एका कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. पाणी बंद करण्याचे घाणेरडे राजकारण मी कधी केले नाही, श्रेय कुणालाही घेऊ द्या, राजकारण कोण करतं हे लोकांना माहित असतं, नुसते बॅनर झेंडे लावून काही होत नसल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी देखील ठाण्यात श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती. या कार्यक्रमाला शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हे दोघेही उपस्थित होते. आज पुन्हा एकदा श्रेयवादावरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, दिल्लीतील आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याची मागणी
ही तर शुद्ध डिक्टेटरशिप आहे, संजय राऊत सरकारवर संतापले, नेमके प्रकरण काय ?
पालघरला मुसळधार पावसाचा अलर्ट, या दोन तालुक्यामधील शाळा बंद; जिल्हा प्रशासनाची घोषणा
शेतकरी नेते गुरनाम सिंग चढूनी उद्या जंतर-मंतरवर जाणार, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
Related Video
फॅमिली कार खरेदी करायचीये? दिवाळीत येताहेत 'या' 4 शक्तिशाली 7-सीटर SUV
टॅनिंग दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक
वापीत पुराने हाहाकार, मुंबईच्या पूजा पाटील यांचे कुटुंब अडकले
आरोपींच्या नावांचा उल्लेखच नाही, आंदोलकांवरील 10 गुन्हे किती गंभीर?
पासवर्ड विसरलात, नो टेन्शन, आता गुगलच्या नव्या सेल्फी video ने लॉग इन
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले