
कलाकार आपापल्या पद्धतीने जाब विचारतात
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातील कलाकार भूमिका घेत नाहीत अशी टीका होत असतानाच अभिनेता कैलास वाघमारे यांनी मात्र टीका करण्यासारखी परिस्थिती आहे का राज्यात असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारला जाब विचारताना तो कॅमेऱ्यासमोरच येऊन विचारला पाहिजे असा काही नाही मात्र कवी, लेखक, नाटककार, चित्रपटनिर्माते, चित्रपट कलाकार त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आपला आवाज आणि आपले सवाल उपस्थित करत असतात असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी टीका केली तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 03, 2022 9:45 PM
Related Video
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प संतापले... थेट इस्रायलला सुनावलं...
शफाली वर्माने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर रचला विश्वविक्रम
वुमन्स टीम इंडियाची विजयी सलामी, पाकिस्तानचा 64 धावांनी धुव्वा
लासलगावात उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
मृतदेहाशी लग्न करणाऱ्या आंचलने हातच जोडले, म्हणाली, कृपया माझी...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर भाविकांची गर्दी
पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा, कलाकारांची नाराजी
बीडमध्ये खामगाव-पंढरपूर महामार्गावर लांबच लांब भेगा
इगतपुरी तालुक्यातील जामुंडे येथील कामडवाडी आदिवासी पाड्यावर भीषण पाणीटंचाई
समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित माशांची वाहतूक करणारा ट्रक पलटी