
कलाकार आपापल्या पद्धतीने जाब विचारतात
सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातील कलाकार भूमिका घेत नाहीत अशी टीका होत असतानाच अभिनेता कैलास वाघमारे यांनी मात्र टीका करण्यासारखी परिस्थिती आहे का राज्यात असा सवाल उपस्थित केला आहे. सरकारला जाब विचारताना तो कॅमेऱ्यासमोरच येऊन विचारला पाहिजे असा काही नाही मात्र कवी, लेखक, नाटककार, चित्रपटनिर्माते, चित्रपट कलाकार त्यांच्या त्यांच्या माध्यमातून आपला आवाज आणि आपले सवाल उपस्थित करत असतात असंही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी टीका केली तर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चुकीचा अर्थ लावून तेच तेच आणि नको त्या गोष्टी व्हायरल केल्या जातात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
Published on: Aug 03, 2022 9:45 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मिक्सर सतत होतोय खराब... त्यामध्ये हे पदार्थ वाटण्याची चूक करु नका
अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पोस्ट व्हायरल
खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दणका
महाराष्ट्र सरकारने घेतले 8 मोठे निर्णय; कॅबिनेटच्या बैठकीत काय घडलं?
वाहनधारकांसाठी खुशखबर! दरवर्षी PUC सर्टिफिकेटची झंझट समाप्त
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...