
राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
इचलकरंजी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय. शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असं राजू शेट्टी म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 07:23 AM
Related Video
आज तुम्हाला देशाच्या बाहेर जाण्याचा योग, तुम्ही तर भाग्यवंत नाही ना
जगात खळबळ, ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार, थोडक्यात बचावले...
डबल हेडरनंतर पॉइंट्स टेबलमध्ये जोरदार चुरस, पहिल्या स्थानी कोण?
लखनौ-केकेआरची वाईट स्थिती, रविवारी कोण जिंकणार?
गुजरातसमोर चेन्नई विरुद्ध पराभवाची हॅट्रिक टाळण्याचं आव्हान
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
Karmala : राजुरी येथील श्री बाळनाथ स्वामी महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न
Washim : एल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमानात वाढ होण्याची शक्यता, जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन
नंदुरबार : चारा महागल्याने दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने उष्णतेची तीव्रता वाढली
कराड : आमदार रोहित पवार यांनी मिसळवर मारला ताव