
राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
इचलकरंजी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय. शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असं राजू शेट्टी म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 7:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बालेकिल्ल्यातच लागली वाट, भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
मोहसिन नकवी कधीपर्यंत राहणार ACC अध्यक्ष? समोर आली अशी माहिती
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर, EPFO आणणार नवीन सेवा, पैसे काढणे सोपे
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...