
राज्य सरकार जनरल डायरची औलाद? येत्या काळात शेतकरी धडा शिकणार; राजू शेट्टी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. पाहा...
इचलकरंजी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय. राज्य सरकार जनरल डायरची औलाद आहे काय?, असा सवाल त्यांनी केलाय. शेतक-यांवर गुन्हे दाखल करून वेठीस धरलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला शेतकरी धडा शिकवतील, असं राजू शेट्टी म्हणालेत.
Published on: Feb 12, 2023 7:23 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नासाठी मुलगी मिळेना... 29 तरूणांनी संपवलं जीवन, या जिल्ह्यात खळबळ
करिअर फ्लॉपची भिती, म्हणून सोडला बंगला, 84 व्या वर्षी 450 कोटीचा मालक
Instagram 25 ऑगस्टपासून बंद? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट
आता SUV खरेदीदारांनाही लागलं सीएनजीचं वेड
तुळशीचं रोप देतं येणाऱ्या संकटाचे संकेत, बदल दिसले तर व्हा सावध
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'