
36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
1) पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
2) मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3) रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
4) इयत्ता दहावीचा निकाल 3 जुलैला लागणार आहे.
5) उद्यापासून महावितरणकडून वीजबिलाची वसुली करण्यात येणार आहे.
Published on: Jun 10, 2021 7:49 PM
Related Video
IND vs AFG: पराभव कर्णधार तिलक वर्माच्या जिव्हारी, कुणावर फोडलं खापर?
प्रणित मोरेवर पहिली मोठी कारवाई, सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल
जहाजावर हल्ला होताच भारत आता अॅक्शन मोडमध्ये, थेट अमेरिकेविरोधात...
अखेर निर्णय झाला, तृणमूलच्या विलीनीकरणावर मोठी माहिती समोर!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा