
36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
1) पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
2) मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3) रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
4) इयत्ता दहावीचा निकाल 3 जुलैला लागणार आहे.
5) उद्यापासून महावितरणकडून वीजबिलाची वसुली करण्यात येणार आहे.
Published on: Jun 10, 2021 07:49 PM
Related Video
टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यात जिंकणार?
राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
दिल्लीसमोर पंजाबचं आव्हान, सहाव्या विजयापासून रोखणार? सामना किती वाजता
साई सुदर्शनची ऐतिहासिक कामगिरी, ख्रिस गेलचा महारेकॉर्ड उद्धवस्त
तुमच्या मोबाईलमध्ये हवेच हे 5 सरकारी ॲप, सरकारी कामे होतील चुटुकीसरशी
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...