
36 जिल्हे 72 बातम्या | राज्यातील महत्त्वाच्या बातम्या
राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात आज अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
1) पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे
2) मुंबईला ऑरेन्ज अलर्ट, तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
3) रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे रायगडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
4) इयत्ता दहावीचा निकाल 3 जुलैला लागणार आहे.
5) उद्यापासून महावितरणकडून वीजबिलाची वसुली करण्यात येणार आहे.
Published on: Jun 10, 2021 7:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोदींच्या वाढदिवसापासून देशभरात सेवा संकल्प अभियान, अमित शाहांची घोषणा
काहीही असो दरवर्षी गणेशोत्सवात हे गाणं वाजतंच, 14 वर्ष जुन्या या...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
दरवाजा बंद केला अन् तरुणाने पिस्तुल घेऊन थेट...बारामतीत काय घडलं?
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...