
Special Report | राज्यातल्या ‘या’ 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
Special Report | राज्यातल्या 'या' 15 जिल्ह्यांत कोरोना स्थिती चिंताजनक
राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येतेय, असं वाटत असताना काही जिल्ह्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटत नाहीय. आणि मृत्यसंख्या देखील जैसे थे आहे. यासंबंधी आज मुबंईत विशेष बैठकही झाली. या जिल्ह्यांमध्ये आता मुंबई पॅटर्न राबवली जाण्याची शक्यता आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Related Video
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
Karmala : राजुरी येथील श्री बाळनाथ स्वामी महाराजांची यात्रा उत्साहात संपन्न
Washim : एल निनोच्या पार्श्वभूमीवर तापमानात वाढ होण्याची शक्यता, जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन
नंदुरबार : चारा महागल्याने दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात
नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा वाढल्याने उष्णतेची तीव्रता वाढली
कराड : आमदार रोहित पवार यांनी मिसळवर मारला ताव