
Vijay Wadettiwar | केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी : विजय वडेट्टीवार
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी संकटात सापडल्यावर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनीही मदतीची भूमिका घ्यायची असते. यंदा प्रचंड पाऊस, वादळ आणि महापूरामुळे प्रचंड नुकसान झालंय. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
Related Video
भारताची मोठी चिंता मिठली, हा छोटा देश खोऱ्याने करतोय तेल पुठवठा
गुन्हा दाखल होताच बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया
टॉवेलवर आडव्या रेषा का असतात? 99 टक्के लोकांना लॉजिक माहितीच नाही!
IPL स्पर्धेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, पाच वर्षात फक्त एकच झेल सोडला
हैदराबादला विजयासह मोठा फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?