
…आता तरी भाजपने देशहिताचं काम करावं – अस्लम शेख
गुरुवारी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली. यामध्ये चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे. या निकालावर मंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला चांगले यश मिळाले आहे, आता त्यांनी देशहिताचं काम करावं असा टोला मंत्री अस्लम शेख यांनी लगावला आहे.
गुरुवारी पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालाची घोषणा झाली. यामध्ये चार राज्यात भाजपने बाजी मारली आहे. या निकालावर मंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाला चांगले यश मिळाले आहे, आता त्यांनी देशहिताचं काम करावं असा टोला मंत्री अस्लम शेख यांनी लगावला आहे. पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत, यामध्ये पाच पैकी चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसने आपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. हे निकाल काँग्रेससाठी निराशजनक राहिले आहेत. मात्र दुसरीकडे या विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Related Video
IND vs AFG: अफगाणिस्तानला कसोटी सामन्यात नमवून भारताने रचले असे विक्रम
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
स्मार्टफोन आणि टॅबलेटवर मिळवा भरघोस बँक सवलत
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
काही लोकं तर फक्त ... एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला, नाव न घेता...
परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर....
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आंबोली चौकुळ परिसरात मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय
वादळी वाऱ्याने झाडे उन्मळली, आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश