मुंबई : मान्सून येत्या शुक्रवारपर्यंत अंदमानात दाखल होणार. हवामान विभागाने माहिती दिली. मान्सूनची वेगाने हालचाल सुरु असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत अंदमानमध्ये पोहचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.