
Mumbai | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या तलावांमध्ये 12 लाख 18 हजार 880 दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. मुंबईत पडलेल्या पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Related Video
VIDEO : भयंकर! गगनचुंबी इमारतीत एसीचा ब्लास्ट, आग लागताच...
भीमराव कांबळेला शिक्षा सुनावणीआधी सरकारी वकिलांकडून महत्वाची अपडेट
बर्थडेसाठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसह गाठली दुबई, पण हॉस्पिटलमध्येच...
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
सिया गोयल हिच्या आईचा मोठा दावा, पहिल्यांदाच थेट म्हटले, तिने हे..
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!