
Mumbai | मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव भरले
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तलाव पूर्ण भरुन ओसांडून वाहून लागले आहेत. जून 2022 पर्यंत मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या तलावांमध्ये 12 लाख 18 हजार 880 दशलक्ष लीटर एवढा पाणी साठा आहे. मुंबईत पडलेल्या पावसाने पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हसन महमूदने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाचा निम्म्याहून अधिक संघ केला गारद
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आजच तुमच्या आहारात समाविष्ट करा हे पदार्थ
पार्किंगचे टेन्शन विसरा! टाटाच्या या गाड्यांमध्ये मिळतोय 360 कॅमेरा
30 लाखांच्या बनावट नोटा 10 लाखांच्या बदल्यात, नाशिकमध्ये मोठा पर्दाफाश
तुमच्या अंगणातल्या फळाच्या झाडाच्या पानांमध्ये कॅन्सर रोखण्याची ताकद
रत्नागिरी - गुहागरमध्ये घराच्या पडवीत बिबट्याचा बछडा, दोन तासांपासून बिबट्याचा बछडा घरात
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले