AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदम दळभद्री माणूस!; कुणी डागलं टीकास्त्र?

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असताना स्वाभिमान गहाण टाकलेली माणसं टाळ्या वाजवत बसली होती. दोन प्रकारच्या टाळ्या असतात. त्यांनी वाजवलेल्या टाळ्या कुठल्या प्रकारच्या? हे समजून घ्या, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.

रामदास कदम दळभद्री माणूस!; कुणी डागलं टीकास्त्र?
| Updated on: Apr 09, 2023 | 4:43 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर घणाघात केला आहे. रामदास कदम दळभद्री माणूस आहेत. त्यांनी आधी केलेली वक्तव्य पाहावीत. अडीच वर्षात मातोश्रीचा पायरी तरी चढले होते का?, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे इतके विद्वान आहेत की तुम्हाला त्यांच्याकडून आयुष्यभर शिकायला लागेल, असंही अरविंद सावंत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. त्यावर अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.