काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संपविण्याचा कट आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. राहुल गांधी श्रीनगरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गेले. या दरम्यान त्यांच्यासोबत नेमकं काय झालं याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !