अहमदनगर : 2014 चे खरे मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते. मात्र, दुर्दैवाने त्यावेळी तसं झालं नाही असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. गोपीनाथ मुंडे आता असते तर राजकारणाची पातळी इतकी खाली गेली नसती विरोधक म्हणून विरोध झाला असता. मात्र, पातळी खाली गेली नसती, असं रोहित पवार यांनी म्हटलंय. ते अहमदनगरला जामखेड येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात बोलत होते.