
उद्धव-राज ठकरे युती होणार का? नितेश राणे म्हणतात, “रश्मी ठाकरे यांना मान्य आहे का?”
गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई: अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. गुरुवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, “मातोश्रीच्या वहिणींना दोन भाऊ एकत्र येण मान्य आहे का? सगळ्या गोष्टींचा रिमोट कंट्रोल मातोश्रीच्या वहिणींच्या हातात आहे. त्यामुळे एकत्र येण्याचा प्रस्ताव मनसेनं सामना कार्यालयाच्या ऐवजी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर मांडायला हवा होता.”
Published on: Jul 07, 2023 10:27 AM
Related Video
'ही' 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती
जय मूंद्राची कमाल, संजूला पहिल्या बॉलवर आऊट करत घडवला इतिहास
साने गुरुजींच्या अमळनेरमध्ये, नगरपरिषदेच्या घंटागाडीतून मृतदेह नेला..
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेत दहशतवाद्यांची गर्दी, व्हिडिओ समोर
भारताचा सर्वात मोठा लाकडी महाल, ४०० वर्षे पुरातन कोरीव कामाचे रहस्य...
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
जळगाव : चाळीसगावच्या पोस्टात आलेल्या महिलेच्या पिशवीतील ५० हजार लंपास
Jalgaon : पावसाच्या विश्रांतीनंतर शेतीकामांना वेग, बोली भाषेत गाणी घेत आनंद साजरा
Akola : जिल्हात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरुवात
परभणी : आडगाव ते धारफाटा रस्त्याला तळ्याचं स्वरूप
पुणे - नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्यानं ट्रॅफिक जाम