
मणिपूरचा मुद्दा चिघळणार; लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल!
मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै 2023 | मणिपूरचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. मणिपूर मधील हिंसाचाराच्या प्रश्नावर संसदेच्या पावसाळी अधिवेशना पंतप्रधान नरेंद्र मोदी टाळाटाळ करत असल्याने विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आज मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावर मांडला आहे. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला.संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. दरम्यान मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरू आहे.
Published on: Jul 26, 2023 12:22 PM
Related Video
महिलेवरील सामूहिक अत्याचाराने महाराष्ट्र हादरला, किर्र जंगलात...
बुधवारी घरात लावलेली ही रोपं आयुष्यच बदलून टाकतात, नशीबात येतो राजयोग
Chanakya Niti : जवळचे लोकच देतात धोका, अशी घ्या काळजी
Shraddha Kapoor चे हे 8 चित्रपट तुम्हाला खिळवून ठेवतील..
राज्यात अतिवृष्टीचा इशारा, हे 5 दिवस धोक्याचे, डख यांचा मोठा इशारा
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या