
पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांवर शाईफेक
शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने ठाकरे गट झाला आहे. यासोबतच शेतकरी जनहित संघटना आणि शेतकरी आक्रमक झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ...
शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने ठाकरे गट झाला आहे. यासोबतच शेतकरी जनहित संघटना आणि शेतकरी आक्रमक झाल्या आहेत. उस्मानाबादमधील अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाच्या विरोधात शेतकरी घोषणा देत आहेत. उस्मानाबाद येथील पीक विमा कंपनीचं कार्यालय फोडत या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर शाईफेक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना 2021 चा पीक विमा व 2022 च्या खरीप नुकसानीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेत.
Published on: Jan 24, 2023 02:49 PM
Related Video
इराणने अखेर निर्णय घेतलाच... 18 अमेरिकन कंपन्यांचे ऑफिस उडवणार
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ आणि लिंबाचा असा करा वापर
सोनं तब्बल 18000 रुपयांनी घसरलं, आता 1 तोळा सोन्याचा भाव चक्क...
दिल्ली आणि लखनौ सुपर जायंट्सचा हेड टू हेड रेकॉर्ड, पिच कसं असेल?
मुदत संपलेली अंडी खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
सोलापूरच्या माढ्यात शिवशाही आरमार केसरी 2026 बैलगाडा शर्यत
कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचे मायभूमीत भावनिक स्वागत
अवकाळी पावसाचा मोठा फटका, अर्धापूर, मुदखेड, भोकर तालुक्यातील शेतकर्यांचे नुकसान
चाकण बाजार समितीचा गलथान कारभार; पावसात भिजून कांदा खराब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
पेण मधील गणेश मूर्ती परदेशात उशिराने पोहचणार