Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?

Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?

Chetan Patil | Updated on: May 19, 2021 | 10:03 PM

Special Report | वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी फक्त गुजरातचा दौरा का केला?

वाऱ्याचं वादळ शांत झालं, आता दौऱ्यांच्या वादळाला सुरुवात झालीय. महाराष्ट्रासह पाच राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त गुजरात राज्याचीच पाहणी का केली? असा आक्षेप घेत विरोधकांनी महाराष्ट्राला सापत्नक वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपने काय प्रत्युत्तर दिलं? याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

Published on: May 19, 2021 10:03 PM
Follow Us