
Pravin Darekar | कोकणच्या संरक्षणासाठी उपाययोजनांची गरज : प्रवीण दरेकर
रत्नागिरीत भुस्खलन झालं आहे. कोकणात सतत पाऊस सुरू आहे. पावसात कोकण उद्ध्वस्त होत असतो. त्यामुळे कोकणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
रत्नागिरीत भुस्खलन झालं आहे. कोकणात सतत पाऊस सुरू आहे. पावसात कोकण उद्ध्वस्त होत असतो. त्यामुळे कोकणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या गावांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता असते त्याचं सर्वेक्षण करण्याची गरज आहे. वेळीच सावध होण्याची गरज आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले. प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
या वयात अफेअर? म्हातारचाळे सुचलेत; गोविंदाच्या अफेअरवर संतापले नेटकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टचे भाषण करण्यास दिला होता नकार..
एकनाथ शिंदेंचा खास माणूस अकोल्यात, बड्या नेत्यासोबत 2 तास खलबतं
640 किलो सडलेले मांस, बुरशी लागलेल्या भाज्या, अचानक धाड पडली अन्
अफेअरच्या चर्चा रंगताच भडकला गोविंदा, बायकोला चांगलंच सुनावलं