
“पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?”, प्रियांका चतुर्वेदी यांचा सवाल
प्रियांका चतुर्वेदी माध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई : शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पीएफआय कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?, असा सवाल त्यांनी विचारला. काश्मीरबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नेहमी म्हणतात की संपूर्ण काश्मीर आपल्याला मिळणार आहे. मग त्याची तारीख कधी जाहीर करणार आहात?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Published on: Sep 24, 2022 3:37 PM
Related Video
चुकीचा EV चार्जर निवडल्यास गाडीची बॅटरी होईल खराब !
पावसाळ्यापूर्वी कारमध्ये करा 'हे' 6 महत्त्वाचे बदल; येणार नाही अडचण
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
शेकडो कोंबड्यांमध्ये काळ बसला... भला मोठा नाग पाहून सर्वच टरकले
राळेगणसिद्धीचा आदर्श देशभर गाजला; भारतीय लष्कराकडून विशेष सन्मान
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त