
“पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?”, प्रियांका चतुर्वेदी यांचा सवाल
प्रियांका चतुर्वेदी माध्यमांशी बोलत होत्या. तेव्हा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
मुंबई : शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी पीएफआय कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. पीएफआयवर कारवाईसाठी इतका वेळ का लागला?, असा सवाल त्यांनी विचारला. काश्मीरबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केलंय. काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नेहमी म्हणतात की संपूर्ण काश्मीर आपल्याला मिळणार आहे. मग त्याची तारीख कधी जाहीर करणार आहात?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Published on: Sep 24, 2022 3:37 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
'कुछ कुछ होता है'मधील अंजलीला झालेला गंभीर आजार, अनेक दिवस अभिनेत्री..
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
मिक्सर सतत होतोय खराब... त्यामध्ये हे पदार्थ वाटण्याची चूक करु नका
अवघ्या 4 महिन्यांत मोडणार प्रख्यात गायकाचं दुसरं लग्न ? पोस्ट व्हायरल
खर्च कमी करण्यासाठी मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय, सरकारी बाबूंना दणका
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...