
जालना जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे आता शेतीच्या कामांना सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्याने आता पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग येणार आहे. तर काही ठिकणी पेरणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून देखील दिलासा मिळाला आहे.
Published on: Jun 12, 2022 10:19 AM
Related Video
शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या..महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत
NCP मध्ये घमासान! पटेल-तटकरे यांच्या अडचणीत वाढ?
बायको माझा सेक्ससाठी छळ करते अश्लील व्हिडिओ पाठवून त्यात दाखवतात तसं..
जगाची सकाळीच झोप उडाली, ट्रम्प यांची घोषणा अन् या गोष्टीचे वाढले भाव
सिलेंडर आणण्यासाठी बाहेर पडला, पण घरी परतलाच नाही; वाटेत घडलं असं काही