
जालना जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा
जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे आता शेतीच्या कामांना सुरुवात होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जालना जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस पडल्याने आता पेरणीपूर्व मशागतींच्या कामाला वेग येणार आहे. तर काही ठिकणी पेरणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून देखील दिलासा मिळाला आहे.
Published on: Jun 12, 2022 10:19 AM
Related Video
टॉयलेट सीटपेक्षाही घाण असतात हॉटेल रूममधील या 5 वस्तू
अय्या हे काय घडलं? अचानक सूर्य डोक्यावर, सावली गायब
चार लकी राशींचे वाईट दिवस संपले, नोकरी ते व्यवसायात नशीब पालटणार!
ध्रुव-रियानचा अर्धशतकी तडाखा, दिल्लीसमोर 194 रन्सचं टार्गेट
नदीत उडी मारून दिला जीव... निर्मात्याच्या निधनामुळे फिल्म इंडस्ट्री...
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
गिरीश महाजन यांचे तब्बल 65 फुटांचे पोस्टर
मुरबाडमध्ये पाण्याची भीषण टंचाई
नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक; 9 पोल्ट्री फार्म पॉझिटिव्ह, पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक येणार
दुर्गम डोंगरी भागात मृणाल पाटील यांच्याकडून पाणीटंचाईवर यशस्वी मात; ढेबेवाडी विभागात कौतुकाचा वर्षाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर जळगावच्या सराफा बाजारात शुकशुकाट