
Breaking | मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, 7 तलावांमध्ये 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. | Rain in Mumbai
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. या तलावांमध्ये पुढील 48 दिवस पुरेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे तलाव पूर्णपणे भरतील.
Related Video
पराभवाचं चक्र मोडलं, सचिनचा रोहित शर्मा, शार्दुल ठाकूरला खास संदेश
मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? शिंदेंची नाराजी कुणावर? ते दोन मंत्री रडारवर
मोठी बातमी! फास अडकण्याची शक्यता? रुपाली चाकणकर अखेर, आजच..
रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका, तब्बल 71 लाख महिला...
Nandurbar : चांदसैली घाटात अस्वलाचा वावर, स्थानिकांमध्ये भीती
Washim : कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली
सांगली - ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची चार पिल्ले सापडली
video: मालवण येथील स्फटिक शिव लिंग पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची गर्दी
भंडारा : भल्यामोठ्या नागाला वर्गमित्राकडून जीवनदान