
Breaking | मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, 7 तलावांमध्ये 48 दिवस पुरेल इतका पाणीसाठा
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. | Rain in Mumbai
गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. आजदेखील मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, या पावसामुळे मुंबईतील तलाव आतापासूनच भरुन वाहू लागले आहेत. या तलावांमध्ये पुढील 48 दिवस पुरेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास लवकरच हे तलाव पूर्णपणे भरतील.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इराण-अमेरिका संघर्षादरम्यान नवा डाव; दबक्या पावलाने भारताची एन्ट्री
ग्रह-नक्षत्रांचा मोठा प्रभाव ! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल?
चेहऱ्यावर सुरकुत्या, अशक्तपणा; सोहेलला नेमकं झालं तरी काय? कारण समोर
खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, आता दर थेट 500 रुपयांनी वाढ
ज्याची भीती तोच निर्णय अमेरिकेने घेतला, चीनला हवे तेच घडले, थेट 4 देश