
पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.
हिंदी महासागरात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे पश्चिम विदर्भात हलक्या सरीचा पाऊस झाला आहे. या वातावरणामुळे विदर्भातील पिकांना फटका बसणार असल्याचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले. पुढील दोन तीन दिवसातही हलक्या पावसाची दाट शक्यता असून या हवामानाच पिकांवर अनिष्ठ परिणाम होणार आहे. यवतमाळ, अमरावतीमध्ये परिसरात या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता असून त्याआधीच शेतकऱ्यांनी पिकांवर औषध फवारणी करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. त्यानंतर 25 फेब्रुवारी नंतरही दोन दिवस हलक्या सरीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा सगळ्यात जास्त फटका गहू, हरभरा आणि संत्रा पिकाला बसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
Related Video
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,