
कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची मंत्री पदावरून हाकालपट्टी करा; सत्तारांच्या वक्तव्यावरून राजकीय गटाची मागणी
शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने टीकेची झोड पहायला मिळत आहे
मुंबई : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. यादरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. अशा वेळी शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सत्तार यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याने टीकेची झोड पहायला मिळत आहे. सत्तार यांनी शेतकरी आत्महत्या काही आजचा विषय नाही, अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात असे वक्तव्य केलं आहे. त्यानंतर राज्यातील RPI खरात गटाने त्यांची अब्दुल सत्तारांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. पहा काय मागणी केली सचिन खरात यांनी.
Published on: Mar 13, 2023 8:00 AM
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...