
नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; संजय राऊतांचा सल्ला
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं.
मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नानांना दिला.
Related Video
फोन दिला नाही तर बंदूक निघेल.. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या..
बापरे ! एका आठवड्यात 6 हजारांनी महागलं सोनं, चांदीचे दर...
Maharashtra News LIVE : देशात अमरावती सर्वात हॉट, पारा 46 अंशावर
लोकसंख्या वाढीसाठी 'कॅश ऑफर'! हम दो, हमारे दो धोरणाला हरताळ?
आधी अमूल आणि आता गोकुळ दूधही महागणार, सर्वसामान्यांच्या घराचं बजेट
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
बीड - गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक, मराठवाड्यातील अनेक गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ
माळशिरस - निमगाव : 75 वर्षांच्या अजोबांनी गजीढोलावर धरला ताल
नीट पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन उघड; प्रा.पी व्ही कुलकर्णींच्या घराची चर्चा
नांदगाव येथील नस्तनपूर येथे शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी
संगमनेर : 65 वर्षीय गंगुबाईंनी बिबट्या कोंडला घरात