
नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; संजय राऊतांचा सल्ला
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं.
मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नानांना दिला.
Related Video
3 भारतीय ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे एकदम भारी!
प्रमोशन ते धनलाभ, असा असेल नव्या महिन्याचा पहिला दिवस, राशीभविष्य काय?
हे छोटं झाडं म्हणजे पालींचा कट्टर शत्रू, लगेच जातील पळून
उन्हाळ्यात भुक कमी लागतेय? 'हा' भाजलेला मसाला दह्यामध्ये करा मिक्स
PBKS vs GT : पंजाब किंग्सचा गुजरातवर रडत रखडत विजय, काय झालं ते वाचा
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
video : जळगाव: धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्र उडून गेल्याने नुकसान
चाळीसगाव : डेरेदार वृक्षांच्या कत्तलीकडे वनविभागाचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी
उल्हासनगर : पेट्रोल टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
जालना : वादळी वाऱ्यामुळे लग्नाचा मंडप उडाला
सोलापूरच्या माढ्यात शिवशाही आरमार केसरी 2026 बैलगाडा शर्यत