
शिवसेना मुंबईला मागील 30 वर्षांपासून लुटतेय- राम कदम
"महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागेल या भीतीपोटी शिवसेनेचे नेते कपोलकल्पित आजच्या सामनामध्ये आरोप करत आहेत," अशी टीका राम कदम यांनी केली.
“महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागेल या भीतीपोटी शिवसेनेचे नेते कपोलकल्पित आजच्या सामनामध्ये आरोप करत आहेत. तुम्ही लोकांना मूर्ख समजता का? 30 वर्षांपासून तुम्ही मुंबईला लुटताय. दरोडेखोर असल्याप्रमाणे तुम्ही मुंबईकरांचे लचके तोडतायत. महापालिकेला लुटलंय तुम्ही. हे सर्व आम्ही पोलखोल सभेच्या माध्यमातून आम्ही पुढे आणलं तर भीतीपोटी आता काहीही आरोप लावाल,” असं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या लेखावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
CJP चा संताप, सरकारला फुटला घाम, थेट सौरव दासने केली पोलखोल, बैठकीत..
नव्या कोचनं हाती घेतली टीम इंडियाची धुरा, थेट नाव जाहीर, तडकाफडकी...
कंगना राणौतला राखी सावंतने वाहिली शिव्याची लाखोली
'गटर पिढी'नंतर पुन्हा कंगना बरसल्या; आता CJP च्या सौरभ दासवर टीका
मी तिला रंगेहाथ पकडलंय..; श्वेता तिवारीच्या पूर्व पतीचे गंभीर आरोप
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...