AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Asia Cup Final : Women’s Asia Cup Final : भारत जिंकला अन् नक्वी ट्रॉफी द्यायला आले तर? हरमनप्रीत काय निर्णय घेणार, पुन्हा नवा पेच

Women Asia Cup Final : भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र सामन्यापेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे. भारताने विजय मिळवल्यास ट्रॉफी कोणाच्या हातून स्वीकारली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

| Updated on: Sep 13, 2026 | 7:28 PM
Share
भारत-श्रीलंका महिला आशिया कप फायनल
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार असून, चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे.

भारत-श्रीलंका महिला आशिया कप फायनल दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात महिला आशिया कपचा अंतिम सामना रंगणार असून, चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी मोठी उत्सुकता आहे.

1 / 5
एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे या अंतिम सामन्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी दिली जाणार आहे.

एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नक्वी हे या अंतिम सामन्याला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांच्याच हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी दिली जाणार आहे.

2 / 5
जर भारतीय महिला संघाने विजय मिळवला, तर ट्रॉफीच्या वितरणावरून पुन्हा एकदा मोठा वाद किंवा ड्रामा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जर भारतीय महिला संघाने विजय मिळवला, तर ट्रॉफीच्या वितरणावरून पुन्हा एकदा मोठा वाद किंवा ड्रामा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3 / 5
मागील वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशिया कप जिंकला तेव्हा नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रेझेंटेशन सेरेमनी रखडली होती.

मागील वर्षी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघाने आशिया कप जिंकला तेव्हा नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने प्रेझेंटेशन सेरेमनी रखडली होती.

4 / 5
त्या ऐतिहासिक वादानंतर भारतीय संघाला अजूनही ती ट्रॉफी मिळालेली नसून, आज जिंकल्यास कर्णधार हरमनप्रीत कौर मोहसीन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारणार की नकार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्या ऐतिहासिक वादानंतर भारतीय संघाला अजूनही ती ट्रॉफी मिळालेली नसून, आज जिंकल्यास कर्णधार हरमनप्रीत कौर मोहसीन नक्वी यांच्या हातातून ट्रॉफी स्वीकारणार की नकार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?