
अमित शाहंच मुंबईवर बेगडी प्रेम – अंबादास दानवे
"सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात"
मुंबई: “सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात” असं शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले. “अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. गपणतीचं दर्शन करताना मुंबईच महत्त्व कमी करतायत. मुंबईवर त्यांचं बेगडी प्रेम आहे. मुंबईची अनेक कार्यालय अहमदाबादला हलवली आहेत. मुंबईच महत्त्व कमी करुन अहमदाबादच महत्त्व वाढवतायत” अशी टीका दानवे यांनी केली.
Published on: Sep 05, 2022 10:21 AM
Related Video
पंतप्रधानांचं एक ट्विट, यंत्रणा अॅक्शन मोडवर; थेट 4 राज्यात बनणार फास
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
राहुल गांधी यांच्यावर भडकल्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी, थेट आरोप
'बॅस्टियन'मधून शिल्पाची कोट्यवधींची कमाई, का नेत नाही एकही रुपया घरी?
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपुरात निषेध, बायपास रोडवर चक्काजामचा प्रयत्न
सायन–मुलुंड राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन; वंचितच्या बंदला प्रतिसाद
CJP समर्थनार्थ करमाळ्यातील बाजारपेठ कडकडीत बंद ; वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद
महाराष्ट्र बंदचा ST वर परिणाम; नांदेडमध्ये दुपारी 4 वाजेपर्यंत सेवा बंद
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात