
अमित शाहंच मुंबईवर बेगडी प्रेम – अंबादास दानवे
"सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात"
मुंबई: “सामना एक ज्वलंत विचारांच वर्तमानपत्र आहे. सामनाचे विचार फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत राहत नाहीत. ते देशपातळीवर जातात. ते ज्वलंत विचार व्यक्त करतात” असं शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले. “अमित शाह गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. गपणतीचं दर्शन करताना मुंबईच महत्त्व कमी करतायत. मुंबईवर त्यांचं बेगडी प्रेम आहे. मुंबईची अनेक कार्यालय अहमदाबादला हलवली आहेत. मुंबईच महत्त्व कमी करुन अहमदाबादच महत्त्व वाढवतायत” अशी टीका दानवे यांनी केली.
Published on: Sep 05, 2022 10:21 AM
Related Video
Vastu Shastra : घरात पैसाच टिकत नाहीये, मग करा हे सोपे उपाय
चुकूनही गिफ्टमध्ये देऊ नका या वस्तू; नातेसंबंधांमध्ये येईल कटुता
74 तास सलग धावणारी भारतातील अनोखी ट्रेन, देशाच्या या दोन टोकांना जोडते
या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8
रॉबिन्सन-एटकिन्सनचा पंच, न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा, इंग्लंड विजयी
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...