
Special Report | चिपळूण पाण्यात का बुडालं ? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर पाण्यात बुडालं होतं. या पुरामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर घरं पाण्याखाली गेल्यामुळे कित्येक लोकांचा संसार उघड्यावर पडला.
मुंबई : मुसळधार पावसामुळे चिपळूण शहर पाण्यात बुडालं होतं. या पुरामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. तर घरं पाण्याखाली गेल्यामुळे कित्येक लोकांचा संसार उघड्यावर पडला. चिपळूण शहरामध्ये महापुराचं पाणी कसं आलं ? यामध्ये घरंच्या घरं कशी बुडाली ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लोक विचारत आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम पाटबंधारे विभागाने केलंय. पाहूयात त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडले, पोलिसांनी थेट सांगितले..
कुरळ्या केसांची सीता.., साई पल्लवीबद्दल दीपिका चिखलिया स्पष्टच बोलल्या
मॅच जिंकवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचं विधान चर्चेत, व्हिडिओ तुफान व्हायरल
Bajaj चा मोठा गेम प्लॅन! FY28 पर्यंत येणार पहिली इलेक्ट्रिक बाईक
साताऱ्यात भीषण अपघात! भरधाव कार नाल्यात उलटली; तिघांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांचं स्वप्न तुटलं तर देशाचं भविष्य तुटतं! वरुण धवनची पोस्ट
26 दिवसांचं उपोषण संपलं! वांगचूक यांनी सरकारसमोर ठेवल्या या मोठ्या अटी
ते आंदोलन आता थांबणार नाही, संजय राऊतांचा सरकारला थेट इशारा
पेपरफुटीसाठी फास्ट ट्रक कोर्ट, कठोर शिक्षेच्या कायद्याच्या मसुद्यावर..