Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत आमंत्रण दिलंय. त्यामुळे मोदी सरकार जम्मू काश्मीरबाबत मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवून 2 वर्षे पूर्ण झालीत. तेव्हापासून काश्मीरमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. निवडणुकाही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर आता नेमका कोणता निर्णय होतो यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on PM Modi Jammu Kashmir and Article 370 election