उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर येथील सभेत नियमांचा फज्जा उडवला. शेकडो नागरिकांनी या सभेला गर्दी केली होती. यावेळी लोकांमध्ये काहीच अंतर नव्हतं. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात अशाप्रकारे गर्दी झाल्याने नियम नेमके कुणासाठी? हा प्रश्न उपस्थित होतो.