
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याचं थैमान
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले आहे. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले.
नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यामध्ये घरावरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे हाल झाले. या वादळाचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये घरावरील पत्रे उडताना दिसत आहेत. या घटनेतून एक व्यक्ती थोडक्यात बचावला आहे. या वादळाचा शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसला आहे.
Published on: May 11, 2022 10:10 AM
Related Video
GK : ऑफिसमधील सहकाऱ्यांना पगार का विचारू नये? हे आहे कारण
गुजरातने चेन्नईला सहज नमवलं, गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप
शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बागेश्वर बाबांचा अखेर माफीनामा
लखनौ-केकेआरसाठी अस्तित्वाची लढाई, नाणेफेकीचा कौल जिंकत पंत म्हणाला
जगात जे कोणालाच जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं, थेट रशियासोबत..
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
उष्णतेचा कडाका वाढला, मालेगावात 43.4°C तापमानाची नोंद
जल जीवन मिशन पाईपलाईन आणि पाण्याच्या टाकीचं काम अपूर्ण स्थितीमध्ये असल्याने गावकरी आक्रमक
सांगलीतल्या कामेरी इथं भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त निघाली बगाड मिरवणूक
अवकाळीच्या भीतीने भंडाऱ्यात मका मळणीला वेग; शेतकऱ्यांची लगबग वाढली
उरणच्या नगराध्यक्षांचा ॲक्शन मोड; स्वतः जेसीबी चालवत मैदानाची केली साफसफाई