
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 14 July 2021
पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील पाच दिवस सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारामध्ये आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
Related Video
घुसखोरांच्या हकालपट्टीसाठी मास्टरप्लान, अमित शाहांनी बोलावली बैठक
चिमूटभर कापूर कोमट पाण्यात मिसळा आणि काय फायदे होतात ते पाहा
IMD Rain Update : राज्यावर मोठं संकट, पुढील 72 तास अतिमुसळधार पाऊस
ODI : वनडे सीरिजसाठी टीम जाहीर, 12 जुलैला पहिला सामना, कुणाला संधी?
सियाच्या हातात दारुची बॉटल अन् मिठीत चेतन, नवीन व्हिडीओ समोर येताच खळब
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना