
मेघालयची निवडणूक आणि सत्तास्थापनेवरून सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदी यांना सवाल, म्हणाल्या…
Supriya Sule : मेघालयची विधानसभा निवडणूक, निकाल आणि सत्तास्थापनेवरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. त्या काय म्हणाल्या आहेत? सविस्तर पाहा...
मुंबई : मेघालयची विधानसभा निवडणूक, निकाल आणि सत्तास्थापनेवरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहेत. त्यांनी 2014 च्या विधानांचाही त्यांनी दाखला दिला आहे. 2014 मध्ये भारत देश खूप विश्वासाने नरेंद्र मोदींच्या मागे उभा राहिला होता. तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ना खाऊंगा ना खाने दूंगा! अमित शाह आधी भ्रष्टाचारी म्हणाले, पुन्हा त्यांच्यासोबत जात सरकार बनवलं. मग ना खाऊंगा ना खाने दूंगा याचं काय झालं?, असा खोचक सवाल सुप्रिया सुळे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
Published on: Mar 09, 2023 10:47 AM
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी