
“मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच”, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shekari Sanghatana) आंदोलन सुरु आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिलाय.सोयाबीन आणि कापसाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्या पार्श्वभूमीवर मानखुर्दमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
Published on: Nov 24, 2022 8:44 AM
Related Video
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
जगातील प्रसिद्ध पुस्तकावर सिनेमा! 23 वर्षांपूर्वी ठरला फ्लॉप, आज हिट
WTC 2027 नाहीच! न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्यानंतर इंग्लंडला धक्का
अभिनेत्रीचा हट्ट अन् घडला इतिहास, 1947 चं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट
GK : कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न जास्त?
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत