
“मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच”, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shekari Sanghatana) आंदोलन सुरु आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिलाय.सोयाबीन आणि कापसाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्या पार्श्वभूमीवर मानखुर्दमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
Published on: Nov 24, 2022 08:44 AM
Related Video
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी,
राजस्थानसमोर चेन्नईचं आव्हान, कोण करणार विजयी सुरुवात? मॅच किती वाजता?
MI vs KKR : मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
मुंबई इंडियन्सच्या नावावर विक्रमाची नोंद, वर्ल्ड क्रिकेटमध्ये रेकॉर्ड
येथे हॉर्नचा आवाज नाही, पक्ष्यांचा कलकलाट असतो, पाहा जगातील शांत शहर
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
Solapur : दौलत शितोळे यांना भटक्यांचे नेतृत्व म्हणून विधानपरिषदेत घ्यावं, समाजबांधवांची मागणी
Malegaon: लाखो भाविकांची जेवणाची व्यवस्था, गुरुदेव भक्त मंडळाचा उपक्रम
नवी मुंबई : हॉटेल मधील बाऊन्सरची ग्राहकाला मारहाण
नाशिक : सूर्य तळपला, पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिंपडण्याची वेळ
लातूर जिल्ह्यातल्या आशिव गावात पाईपलाईनने गॅसचा पुरवठा