
“मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईच्या अरबी समुद्रात जलसमाधी घेणारच”, रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
रविकांत तुपकर आंदोलनावर ठाम
शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं (Swabhimani Shekari Sanghatana) आंदोलन सुरु आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर अरबी समुद्रात जलसमाधी घेऊ असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिलाय.सोयाबीन आणि कापसाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरलेत. त्या पार्श्वभूमीवर मानखुर्दमध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
Published on: Nov 24, 2022 8:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आमच्या भागातून चालते व्हा... स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तानला 'गिफ्ट'
शौर्य पुरस्कारांची घोषणा! 78 जणांचा गौरव होणार
IMD Rain Alert : पाऊस धुमाकुळ घालणार, मुंबई-पुण्यासह या भागांना अलर्ट
स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान हादरला! गृहमंत्र्यावर धाड-धाड गोळीबार...
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने पहिल्यांदाच केलं भाष्य
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
श्रीरामपूरमध्ये अकारी पीडित शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च
‘हर घर तिरंगा’ अभियानाला राहात्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत
झेंडा उत्सव म्हणजे पळसखेड चक्का येथिल श्रद्धा, संस्कृती आणि एकजुटीचे प्रतीक
Dhule : जिल्हा परिषदेच्या इमारतीला स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई