
मविआ विरोधात काढलेला मोर्चा भाजपला भोवला, 15 जणांना अटक वॅारंट
चार -पाच लोकच रेशन कार्डवर आहे. पण त्यांच्या सिस्टीममध्ये तीनच लोक दिसले होते असे अनेक गडबडी होत्या त्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अशी माहिती प्रवीण दटके यांनी माहिती दिली आहे
नागपूर – आम्ही अन्नधान्य विभागाच्या विरोधात एक मोठा मोर्चा (morcha )काढला होता. महाविकास आघाडीच्या(mahavikas aghadi government) विचित्र नियमांचे विरोधात हा मोर्चा होता . आम्ही जमानात घेतली आहे. तारखेला नसेल गेले म्हणून ते पत्र आले . 23,हजार लोक होते. नवीन करार करायचा होता. नवीन सॉफ्टवेअर नव्हते. थम इम्प्रेशन घेत नव्हते त्या मशीन बिघडल्या होत्या. त्यात चार -पाच लोकच रेशन कार्डवर आहे. पण त्यांच्या सिस्टीममध्ये तीनच लोक दिसले होते असे अनेक गडबडी होत्या त्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अशी माहिती प्रवीण दटके (pravin datake)यांनी माहिती दिली आहे
Published on: Sep 16, 2022 3:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, म्हणाले,बाटलीतलं भूत
एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय गायकवाड मोठ्या अडचणीत, थेट महिलेची तक्रार
मनोज जरांगे मुंबईत धडकणार, त्यापूर्वी सरकारशी वाटाघाटी? मोठे संकेत काय
पहाटे 4 पर्यंत दिल्लीत घडामोडी, अखेर घोषणापत्रासाठी इराण सहमत, भारताला
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम