
शिंदे-फडणवीस सरकारच्या कामामुळे अनेकांना दु्:ख होतंय; उदय सामंत यांचा टोला
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला. पाहा व्हीडिओ...
रत्नागिरी : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचं कौतुक केलंय. तर ठाकरे गटासह मविआला टोला लगावला आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात काम करत आहे.त्यामुळे काही लोकांना दुःख होतंय. त्यामुळे निराशेच्या भावनेतून वक्तव्यं केली जात आहेत, असं म्हणत उदय सामंत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
Published on: Jan 26, 2023 03:43 PM
Related Video
मुंबईत घर खरेदीत वाढ, मार्चमध्ये तुटला १४ वर्षांचा रेकॉर्ड
खूप चांगलं असणंही खूप धोकादायक, उच्च न्यायालयाची त्या प्रकरणात टिप्पणी
ऋषभ पंत सलामीवीर आहे का? लखनौ सुपर जायंट्सच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
Weather Update : राज्यात पावसाचं मोठं संकट, 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट
कोलकाताचा बॉलिंगचा निर्णय, हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन