Sanjay Raut LIVE | विनाकारण त्रास हा सर्वात मोठा मुद्दा – खासदार संजय राऊत

| Updated on: Jun 20, 2021 | 4:21 PM

प्रताप सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे. हा पहिला प्रश्न आहे आणि मुळात त्या पत्रात 'विनाकारण त्रास दिला जातोय...' असं लिहिलं आहे, तर त्रास नेमकं कोण कोणाला देत आहे. असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

Follow us on

प्रताप सरनाईकांनी लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देण्यासारखं काय आहे. हा पहिला प्रश्न आहे आणि मुळात त्या पत्रात ‘विनाकारण त्रास दिला जातोय…’ असं लिहिलं आहे, तर त्रास नेमकं कोण कोणाला देत आहे. असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.