येवल्यात टप्पा क्रमांक दोनचा पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.