नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. कोरोनानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थकसंकल्पाकडे संपूर्ण देशावासियांचं लक्ष लागलं होतं. या अर्थसंकल्पातून अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही गोष्टी महागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणार आहे. (FM Nirmala Sitharaman announces tax reforms in Budget)