AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यापासून ते रतन टाटा यांच्यापर्यंतच्या बड्या असामी या रंगाचे कपडे टाळतात

फॅशन ही जरी एखाद्याचा चॉईसचे प्रकरण असते. लोक आपल्या मर्जीनुरुप कपडे घालत असतात, तरी सार्वजनिक जीवनात वावरताना बडी मंडळी मात्र काही रंग जाणीवपूर्वक टाळत असतात.

अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्यापासून ते रतन टाटा यांच्यापर्यंतच्या बड्या असामी या रंगाचे कपडे टाळतात
mukesh ambani and ratan tataImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 26, 2023 | 10:20 PM
Share

मुंबई | 26 जुलै 2023 : आपला भारत असो किंवा परदेश उद्योगपती किंवा अब्जाधीश व्यक्ती नेहमीच सौम्य रंगाचे कपडे किंवा सूट परिधान करीत असतात. बिझनेसमन सत्या नडेला किंवा सुंदर पिचई हे देखील कधी भडक रंगाचे कपडे घातलेले तुम्हाला दिसणार नाही. प्रसिध्द व्यक्ती नेहमीच सोबर रंगाचे कपडे परिधान करीत असतात. ते त्यांच्या बिझनेस वाढविण्यात सतत व्यग्र असतात. त्यामुळे स्वत:ला ते नेहमीच पोशाखात राहातात. मार्क झुकरबर्ग किंवा स्टीव्ह जॉब्स तर साध्या टीशर्टमध्येही ऑफीसला जाताना तुम्ही पाहिले असावेत.

रंगाचे असतात अनेक अर्थ

अनेकवेळा रंगाच्या बाबतीत जनमानसात एक धारणा झालेली असते. उदाहरणार्थ पांढऱ्या रंगाचा विचार केला तर हा एक क्लासिक कलर असून तो शुद्धता, स्वच्छता आणि सोफिस्टीकेटेड वाटतो. तर काळा रंग हा पॉवर, मिस्ट्री आणि तुमच्या निष्ठेचे प्रतिक वाटतो. तर निळा रंग हा तुमचा आत्मविश्वास आणि अधिकाराचे प्रतिक वाटतो. ब्रिटीश राजघराण्यातील लोक नेहमी रॉयल ब्ल्यू रंगाचे कपडे घातलेले दिसतात.

श्रीमंत दिसायचे असेल तर हे रंग टाळा

फॅशन ही जरी एखाद्याचा चॉईसचे प्रकरण असते. लोक आपल्या मर्जीनुरुप कपडे घालत असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. परंतू तुम्हाला जर श्रीमंत दिसायचे असेल किंवा रुबाबदार दिसायचे असेल तर कपाटात पाच रंगाचे कपडे नसलेलेच बरे..

1. नियॉन आणि फ्लोरोसेंट शेड्स

2 . मल्टी कलर प्रिंट आणि पॅर्टनवाली ड्रेस

3. पेस्टल ड्रेस ( बेबी पिंक, मिंट ग्रीन आदी )

4. टक्सेडो, शायनी आणि मॅटलिक लुक असणारा ड्रेस

5. आवश्यकतेपेक्षा जादा फेड कलर असणारा ड्रेस

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.