AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम जैविक शेती, प्रशिक्षण, तांत्रिक एकीकरण आणि उचित मूल्य निर्धारणाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना सशक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर पाहूयात याच्या अंमलबजावणीत कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे

पतंजली शेतकरी समृद्धी कार्यक्रम भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला कसा मजबूत करत आहे ?
| Updated on: Nov 24, 2025 | 7:42 PM
Share

शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. आणि शेतकऱ्यांची समृद्धी ग्रामीण विकास आणि राष्ट्रीय प्रगतीला थेट प्रभावित करते. कृषी समुदायाच्या उत्थान आणि स्थायी परंपरांना प्रोत्साहन देण्यासाठी पतंजली योगपीठाने पतंजील किसान समृद्धी कार्यक्रम सुरु केला आहे. हा कार्यक्रम पारंपारिक कृषीला मजबूत करणे, उत्पादकता वाढवणे आणि प्रशिक्षण, संसाधने आणि वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठी डिझाईन केली आहे. हा कार्यक्रम प्राचीन भारतीय कृषी तंत्रज्ञानाला आधुनिक एग्रीकल्चर इनोवेशंससह एकीकृत करतो. त्यामुळे लाँगटर्म सॉयल हेल्थ आणि वाढलेली उत्पादकता आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढू शकेल.

कार्यपद्धती आणि अंमलबजावणी

1. प्रशिक्षण आणि कौशल्य विकास : पतंजली शेतकऱ्यांना जैविक शेती, नैसर्गिक खते, जल संरक्षण, बीज गुणवत्ते सुधार आणि पिक सुरक्षा विधी संदर्भात शिक्षित करण्यासाठी नियमित कार्यशाळा, ऑन फिल्ड डेमोंसट्रेशन आणि जागरुकता कार्यक्रम आयोजित करत असतो. शेतकऱ्यांना पतंजलीच्या पर्यावरण-अनुकुल कृषी उत्पादनांच्या उपयोगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे हे सुनिश्चित केले जाते की त्यांची पिके रसायनमुक्त आणि पोषक तत्वांनी पुरेपर असतील,

2. ऑर्गैनिक इनपुट्सला प्रोत्साहन : हा कार्यक्रम जैविक खते, नैसर्गिक खते, हर्बल किटकनाशके आणि गौ-आधारित कृषी इनपुट्स ( गोबर ,गोमुत्र ) यांच्या वापरासाठी प्रोत्साहित करतो. रासायिक खतांवरील अवलंबित्व कमी करुन, शेतकऱ्याच्या मातीची सुपीकता आणि दीर्घकालीन शाश्वतता सुधार करतात.

3. सप्लाय चेनला मजबूत करणे :शेतकऱ्यांना थेट खरेदी व्यवस्था, योग्य मुल्य निश्चिती मॉडेल्स आणि पुरवठा साखळी सपोर्टच्या माध्यमातून मदत केली जाते. पतंजली शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन थेट प्रक्रिया युनिट्सना विकण्यास मदत करते. त्यामुळे मधल्या दलालांवाचून योग्य लाभ मिळणे शक्य होते.

4. टेक इंटीग्रेशन : शेतकऱ्यांना कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढविण्यास मदत करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय प्रमाणन प्रक्रिया, नैसर्गिक शेतीची साधने आणि माती परीक्षण पद्धतींशी परिचित केले जाते.

कार्यक्रमाची व्याप्ती

* उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश सहीत अनेक राज्य –

* पतंजली शेतकरी सेवा केंद्रांशी जोडले हजारो शेतकरी –

* खाद्यान्न, भाज्या, औषधी रोपे आणि हर्बल शेतीसह विविध कृषी क्षेत्र –

हा कार्यक्रम ग्रामीण क्षेत्रात विस्तार करत आहे, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि ज्ञान प्रदान करत आहे.

अंमलबजावणी दरम्यान येणारी आव्हाने

1. बदलाला विरोध : अनेक शेतकरी सुरुवातीला रासायनिक आधारित शेतीपासून जैविक शेती स्वीकारण्यास कचरत होते.

2. जागरूकतेचा अभाव: जैविक शेतीच्या लाभांसंदर्भात माहितीच्या अभाव यास स्वीकारण्यास बाधा येत आहे.

3. पायाभूत सुविधांच्या मर्यादा : दुरच्या ग्रामीण क्षेत्रातील सिंचनाची समस्या, मर्यादित साठवणूक आणि वाहतूक संबंधी आव्हाने

4. प्रमाणीकरणात विलंब: सेंद्रिय प्रमाणन ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे जी लहान शेतकऱ्यांना निराश करू शकते.

पतंजली निरंतर प्रशिक्षण, पायाभूत सुविधांचे समर्थन आणि सहज आपलेसे करता येईल अशा कृषी मॉडलच्या माध्यमातून या आव्हानांवर मात करत आहे.

 काय झाला परिणाम ?

1. योग्य किंमत निर्धारण आणि शेतीतील प्रक्रीयांवर खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्नात वाढ.

2. जैविक पद्धतीमुळे मातीचा पोत सुधारला, त्यामुळे दीर्घकालिन उत्पादकतेत वाढ झाली

3. ग्राहकांपर्यंत आरोग्यवर्धक उत्पादने पोहचली, त्यामुळे राष्ट्रीय आरोग्यात योगदान मिळाले.

4. शेतकरी सेवा केंद्र आणि प्रोसेसिंग यूनिट्सच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारात वाढ

5. पारंपरिक भारतीय कृषी आणि पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करणे.

एकूणच या कार्यक्रमाने या शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय रुपाने सशक्त बनवले आहे. ज्यामुळे भारताची कृषी पाया मजबूत झाला आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत...

माझ्या खोलीत आली, संमतीशिवायच तिने केलं किस.. प्रशिक्षणार्थी IPS अधिकाऱ्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; 2पानी चिठ्ठीत..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा