AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget2020: देशात 100 नवीन एअरपोर्ट, मुंबई ते दिल्ली 12 तासात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर केला. यामध्ये देशातील महामार्ग आणि इकोनॉमिक कॉरिडोर तयार करण्यासाठी मोठ्या घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केल्या आहेत.

Budget2020: देशात 100 नवीन एअरपोर्ट, मुंबई ते दिल्ली 12 तासात
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Feb 01, 2020 | 6:54 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (1 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2020 सादर केला. यामध्ये देशातील महामार्ग आणि इकोनॉमिक कॉरिडोर तयार करण्यासाठी मोठ्या घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी 2500 किलोमीटरचा एक्सप्रेस महामार्ग, 9 हजार किलोमीटरचा इकोनॉमिक कॉरिडोर आणि 2 हजार किलोमीटरचा स्ट्रॅटेजिक महामार्ग तयार करण्याची घोषणा (Mumbai to Delhi Express Highway) केली आहे.

100 नवीन एअरपोर्टची निर्मिती

सरकारने ट्रान्सपोर्ट आणि पायाभूत सुविधांसाठी एक लाख 70 हजार कोटींची तरतूद केली आहे. आपल्या समुद्र बंदरांना अजून दक्ष करण्याची गरज आहे. तसेच उडान योजनेतंर्गत 2024 पर्यंत 100 नवीन एअरपोर्टची निर्मिती केली जाणार आहे. अद्याप हे नवीन एअरपोर्ट कुठे-कुठे तयार केले जाणार हे अजून ठरेलेले नाही. पण मोठी आणि छोठी शहर जोडण्यासाठी तसेच पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.

प्रवेश नियंत्रण महामार्ग – 2500 किलोमीटर इकोनॉमिक कॉरीडोर – 9000 किलोमीटर कोस्टल आणि लँड पोर्ट रोड – 2000 किलोमीटर स्ट्रॅटेजिक रोड – 2000 किलोमीटर

प्रमुख महामार्गांचा इतिहास

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस महामार्गाशिवाय दोन इतर पॅकेज 2023 पर्यंत पूर्ण होणार आहेत. यासोबत चेन्नई-बंगळुरु एक्सप्रेस महामार्गाची सुरुवात होणार आहे. 6000 किलोमीटरपेक्षा अधिक लांब असणाऱ्या 12 महामार्गांच्या मुद्रीकरणचा प्रस्ताव आहे.

सरकार 6000 किलोमीटरचे महामार्ग 2024 पर्यंत तयार करणार आहेत. जगातील सर्वात मोठा दिल्ली-मुंबई महामार्गवर काम सुरु झाले आहे. यासाठी एक लाख तीन हजार कोटींचा खर्चा आहे. आजपासून पुढील तीन वर्षांच्या आत दिल्लीची जनता आपल्या गाडीने 12 तासात मुंबई पोहोचू शकणार आहेत.

यापूर्वी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही दिल्लीमधील एका पत्रकार परिषदेत दिल्ली-मुंबई रस्त्याच्या महामार्गाबद्दल सांगितले होते. ते म्हटले होते की, तीन वर्षाच्या आता हा महामार्ग तयार होईल.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत