AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या शेतातून तुमच्या घरापर्यंत,पतंजली गुलाब सरबताने असा बदलला ब्रिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरा

उन्हाळ्यात थंड पेयांना प्रचंड मागणी वाढत असते. बाबा रामदेव आणि बालकृष्ण आचार्य यांनी सुरु केलेल्या पंतजलीने संपूर्ण ब्रिव्हरेज इंडस्ट्रीला बदलून टाकले आहे.....

शेतकऱ्यांच्या शेतातून तुमच्या घरापर्यंत,पतंजली गुलाब सरबताने असा बदलला ब्रिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरा
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 4:39 PM
Share

देशात तीव्र उन्हाळा सुरु असून शीतपेयांना खूपच मागणी आहे. सोडा, फ्रुट बेस्ड ज्यूस ड्रिंक्सची मागणी सतत वाढती आहे. तर बाबा रामदेव आणि बालकृष्ण आचार्य यांची कंपनी असलेल्या पंतजली आयुर्वेद कंपनीने गुलाब सरबतासोबत इतर प्रोडक्ट्सने संपूर्ण बिव्हरेज इंडस्ट्रीजलाच बदलून टाकण्याचे काम केले आहे. तुमच्या आरोग्याच्या रक्षणा सोबत पंतजलीने शेतकऱ्यांना यातून मोठा रोजगार मिळवून दिला आहे.

या शीतपेयाची खास बाब अशी की गुलाब सरबतासोबत इतर प्रोडक्ट्सने संपूर्ण इंडस्ट्रीजला बदलण्याचे काम केले आहे. या पतंजली आयुर्वेद गुलाब सरबतासाठी थेट शेतकऱ्यांकडून गुलाब खरेदी करते. यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत असते. तसेच गुलाब सरबत तयार करण्यासाठी पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतीचा वापर केला जात आहे. या मुळे तुमच्या आरोग्याला यातून मोठा फायदा मिळत आहे.

गुलाब सरबताचा आरोग्यादायी सफर

पतंजली आयुर्वेदिक गुलाब सरबत तयार करण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेचा वापर करते. उदाहरणार्थ शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्याचा यात वापर केला जातो. यातील बहुतांशी फुले नैसर्गिकरित्या उगवलेली जातात. मधल्या दलालांची भूमिका यात कमी असल्याने या फुलांच्या अशुद्ध होण्याचा धोकाही टळतो.तसेच पंतजलीच्या सरबतात अन्य उत्पादनांच्या तुलनेत कमी साखर वापरली जाते. त्यामुळे पंतजलीचे सरबत आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

पतंजली म्हणजे आयुर्वेदाचा खजाना

बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पतंजली आयुर्वेदची सुरुवात केली होती. त्यांचा उद्देश्य लोकांपर्यंत आयुर्वेदाचे फायदे सहजतेने पोहचावेत असा होता. त्यामुळे उन्हाळ्यात गर्मी साठी तयार केलेल्या या गुलाब सरबताला तयार करण्यासाठी कंपनीने त्याच मूलमंत्राचा वापर केला. या सरबतात अन्य औषधी वनस्पती देखील टाकलेल्या असतात. त्यामुळे उन्हाळ्यात गुलाब सरबताला इतकी मागणी आहे. या शिवाय कंपनीने उष्णते पासून सुटका करण्यासाठी पारंपारिक भारतीय पेय खस आणि बेल सरबत आदी आयुर्वेदिक सरबतांना देखील बाजारात उतरवले आहे.पंतजंली भारताच्या बिव्हरेज इंडस्ट्रीचा चेहरामोहराच बदलणार आहे.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय