AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी

AAI JE Recruitment 2024 : जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्याकडे चालून आलीये. विशेष म्हणजे ही बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जातंय बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Airports Authority of India
| Updated on: Apr 24, 2024 | 4:07 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आलीये. ही खरोखरच मोठी संधी म्हणावी लागेल. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. मग उशीर न करता या भरतीसाठी अर्ज करा. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया 490 पदांसाठी पार पडत आहे. कनिष्ठ कार्यकारी पदासाठी ही भरती असून विविध विभागासाठी ही पदे भरली जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून राबवली जात आहे. 1 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करावा लागेल. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार हा देखील मिळणार आहे, मग उशीर कशाला करता लगेच करा अर्ज ही खरोखरच मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://aai.aero/ या साईटवर जाऊन अर्ज करावी लागतील. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. थेट भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

1 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतर आपण अर्ज ही करू शकणार नाहीत. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना काळजी घ्या की, सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे ना? यासोबतच काही कागदपत्रेही आपल्याला अर्जासोबत भरावी लागणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणासोबतच रेल्वे विभागामध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे बारावी पास ते पदवीधर उमेदवार त्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे, चला तर मग करा अर्ज.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.